गोदावरी नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा – तहसीलदार विजय बोरूडे
गोदावरी नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा – तहसीलदार विजय बोरूडे
कोपरगाव प्रतिनिधी : गोदावरी नदीवर असलेल्या प्रकल्पाच्या वरच्या बाजूला असलेला नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावरून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असुन त्यामुळे नदी दुथडी भरुन वाहण्याची शक्यता असल्याने नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात माीगल काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने छोटे पूल आहेत त्यावरून पाणी वाहत असेल तिथे पूल ओलांडू नये. गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीकिणाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहावे .गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने नांदूर मधमेश्वर त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आल्याने राहणाऱ्या लोकांनी सावधानता गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी व स्थलांतरीत करा असे आवाहन कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी केले आहे.